🔹राहुल गांधींनी आता सरकारी संस्थांच्या खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केला आहे
🔹राहुल गांधीं ट्वीट करत म्हणाले ” केंद्रातील मोदी सरकार सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून रोजगार आणि ठेवी नष्ट करीत आहेत”
🔹”आज देशाला मोदी सरकारने बनवलेल्या अनेक आपत्तींचा सामना करावा लागत आहे”
🔹”तरुणांना नोकर्या हव्या आहेत पण मोदी सरकार पीएसयूचे खासगीकरण करून रोजगार आणि संचित भांडवल नष्ट करीत आहे”
🔹”कोणाचा फायदा? मोदी सरकार काही जवडच्या मित्रांचा विकास करत असतात “
🔹राहुल गांधी अनेक दिवसांपासून केंद्रावर निशाणा साधत आहेत
🔹सौजन्य: @rahulgandhi