
- केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत
- ते चलो दिल्ली म्हणत दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले होते
- त्यांना तिथे अडवत त्यांच्या आसू गॅस तसेच पाण्याच्या फवाऱ्यांनी अडवले गेले
- या सर्व प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप झाले
- मात्र यामधील एक फोटो भरपूर व्हायरल होत आहे
- यामध्ये याच प्रोटेस्ट मधील एक शेतकरी तेथील दमलेल्या पोलिसाला पाणी देत आहे
- सर्वत्र या माणुसकीची प्रशंसा केली जातेय