- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं यूपीएससीच्या धर्तीवर मोठा निर्णय घेतला
- यूपीएससीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ 6 वेळा परीक्षेला अर्ज करण्याची मुभा
- 2021 पासून होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा नियम लागू करण्यात येणार
- अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही