
- फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारांच्या चौकशी सुरू आहे
- यासाठी राज्य सरकारकडून चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली
- या समितीमध्ये निवृत्त अप्पर मुख्य सचिवांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल
- ही समिती कोणाकोणाची चौकशी करणार याकडे सर्वांच्या नजरा