किसान सभेच्या (kisan sabha) नेतृत्वात शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहोचला असून २५ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे
- किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहोचला
- नाशिकहून मुंबईला (Mumbai)पायी निघाला होता मोर्चा
- कृषी कायद्याविरोधात शेतकरी मोर्चाचं आयोजन
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेते होणार सहभागी
- उद्या राजभवनावर धडकणार मोर्चा