
- मालमत्ता करात सूट देण्याचं प्रकरण
- भाजपा नेते आशिष शेलार यांनी साधला सरकारवर निशाणा
- “सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात”
- “मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले?”
- “टाटा,जावई,मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!”
- आशिष शेलार यांचं ट्वीट