
- “नोटबंदी, चुकीचा GST आणि चुकीच्या निर्णयांचा त्रास गरीबांनाच”
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य
- “कोरोनाच्या संकटामध्ये राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा त्रासही गरीबांनाच”
- “योग्य निर्णय घेऊन बेरोजगारांच्या हाताला काम देणं ही केंद्राची जबाबदारी”
- केंद्राला त्यांची जबाबदारी पार पाडावीच लागेल – थोरात
Credit – @balasahebthorat