- हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखली
- बॉर्डर गावसकर मालिका 1-1 ने बरोबरीत
- विहारी-अश्विन यांची सहाव्या गड्यासाठी 259 चेंडूत 62 धावांची भागिदारी
- ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 334 धावापर्यंत मजल