
- टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळला गेला
- हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आला
- या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला
- बॅटींग करत ऑस्ट्रेलियाने भारताला 389 धावांचे लक्ष्य दिले
- मात्र यामध्ये ऑस्ट्रेलिया ने भारताला 51 रणांनी मात दिली
Photo: indian cricket team