- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहे
- शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे
- सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे
- ‘ की सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी जी जागा निर्धारित केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पोहचावं’
- ‘ त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत’
- ‘शेतकरी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबर ला सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करेल’
Photo: amitshah