- देशाच्या काही राज्यांमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने अनेक भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता वाढली आहे
- केंद्रानं काही राज्यांमध्ये वैद्यकीय पथकं पाठवली आहेत
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आता सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे
- या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज महत्त्वाची माहिती दिली
- कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही
- काही लोक याबाबत राजकारण करत आहेत
- मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही
- असं पंतप्रधान मोदी म्हणाले